ताज्या बातम्या

आमदार जितेंद्र आव्हाड यांचा परभणी प्रकरणावरुन सरकारला सवाल; म्हणाले...

परभणी प्रकरण चांगलेच तापले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

परभणी प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.

याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सरकारला सवाल विचारला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महिना झाला परभणी प्रकरण मध्ये काय झालं? एकाही पोलिसांवर साधा गुन्हा देखील दाखल नाही.

मी पुन्हा एकदा सांगतो की हा इन्स्टिट्युशनल मर्डर आहे. हा प्रश्न फक्त ह्याच केस संदर्भात नाहीये. रोज पोलीस असंख्य लोकांना वेगवेगळ्या कारणांनी अटक करत असतात जर हे सर्रास सुरू झाले तर तुम्हा आम्हाला कोणी वाली राहणार नाही. अरे आवाज दो......जय भीम जय भीम असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय