ताज्या बातम्या

नथुराम गोडसेंनी गांधींबाबत जे केलं ते योग्यचं होतं; कालीचरण महाराजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

कालीचरण महाराज त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळ नेहमी चर्चेत असतात.

Published by : Siddhi Naringrekar

कालीचरण महाराज त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळ नेहमी चर्चेत असतात. पुन्हा एकदा कालीचरण महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कालीचरण महाराज म्हणाले की, कालीचरण महाराज यांनी नथुराम गोडसेंचा महात्मा असा उल्लेख केलाय. तसंच नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता.

तसेच ते पुढे म्हणाले की, नथुराम गोडसेंनी गांधींबाबत जे केलं ते योग्यचं होतं असंही म्हटलंय. नथुराम गोडसे जेवढे वाचाल तेवढे तुम्हाला ते कळतील, असंही कालीचरण महाराज म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता वातावरण चांगलेच तापले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ajit Pawar On Asia Cup 2025 IND vs PAK : "मॅच पाहणं शक्य होणार नाही, कारण..." भारत-पाकिस्तान सामन्यावरील वादंगावर अजित पवारांच वक्तव्य

Asia Cup 2025 IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याच्या बहिष्कारामुळे खेळाडूंमध्ये चिंता! भारतीय खेळाडूंना गाैतम गंभीरने दिला धीर

Asia Cup 2025 IND vs PAK : "...त्यामुळे सामन्याला नकार देणं" भारत-पाकिस्तान सामन्यावरील वादंगावर BCCI ने काय म्हटलं

Ankita Lokhande and Vicky Jain: अंकिता लोखंडेच्या पती विकी जैनला अपघात; हातात काचांचे तुकडे रुतले, तब्बल 45 टाके