राजकारण

वर्सोवा वांद्रे सागरी सेतू पालघरपर्यंत नेणार असल्याचं अजित पवार यांची अर्थसंकल्पात घोषणा

Published by : Dhanshree Shintre

आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प त्यांनी विधानसभेत सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात वर्सोवा वांद्रे सागरी सेतू पालघर पर्यंत केला जाणार आहे. विरार अलिबाग मल्टीकॉरिडोर, जालना नांदेड करता भूसंपादनास निधी उपलब्ध करून दिला जात आहे.

सागरी भागात 9 पैकी 9 पुलास मान्यता दिली आहे. राज्यात 7 हजार 500 किलोमीटर रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. ग्रामीण भागात दळणवळण अधिक भक्कम करण्यासाठी 10 हजार किमी व्यतिरिक्त 7 हजार किलोमीटर रस्त्यांची कामे हाती घेणार आहे. एलिफंटा येथे बंदर विकासाची कामे हाती घेण्यात येत आहे.

Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल