राजकारण

आरएसएस प्रमुख मोहन भागवत खोटारडे; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अकोला : विजयादशमीनिमित्त नागपूर येथील संघ मुख्यालयातून आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी संबोधित करत मणिपूर येथील हिंसाचाराबद्दल विधान केले. या विधानावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सडकून टीका केली असून मोहन भागवत हे खोटारडे असल्याचा हल्लाबोल केला आहे.

इमर्जन्सीमुळे मणिपूर येथे हिंसाचार झाल्याचे विधान मोहन भागवत यांनी याआधी केले होते. परंतु, मणिपूरचे आरबी चीफ यांनी मणिपूरमध्ये इमर्जन्सी नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे मोहन भागवत हे खोटे बोलत असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आरएसएसने नैती आणि कुकी आदिवासीमध्ये भांडण लावून दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...