राजकारण

टीम इंडिया वर्ल्डकप फायनल जिंकणार होती, पण पनवती...; राहुल गांधींचा रोख कुणाकडे?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जयपूर : क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. राजस्थानमधील जालोर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पनवती यावर भाष्य केले. टीम इंडिया वर्ल्डकप फायनल जिंकणार होती. पण, पनवती सामना बघायला आल्यानं संघ हरला, असे राहुल गांधींनी म्हंटले आहे.

काय आहे राहुल गांधींचे वक्तव्य?

आपला संघ चांगल्या पद्धतीने वर्ल्ड कप जिंकले असते. पण तिथं पणवतीने हरवून टाकलं, असं राहुल गांधी यांनी वक्तव्य केले. टीव्हीवाले हे नाही सांगणार की (कोण पणवती), पण जनतेला माहितेय, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. यावेळी राहुल गांधींनी थेट कोणाचंही नाव घेतलं नाही. परंतु, त्यांच्या या विधानाने जनसमुदायातून एकच हशा पिकला. यानंतर आता राहुल गांधींच्या विधानाचा रोख कुणाकडे? यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा