राजकारण

Satya Pal Malik : 2024 च्या निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिरावर हल्ला घडवून आणला जाऊ शकतो 

Published by : Siddhi Naringrekar

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक रणनीतीवर दावा केला की 2024 मध्ये आगामी सार्वत्रिक निवडणुका जिंकण्यासाठी पंतप्रधान काहीही करू शकतात.

पुलवामा हल्ल्याचे उदाहरण देताना मलिक म्हणाले की, अशा प्रकारच्या घटनेत सक्षम कोणीही राजकीय उद्दिष्टसाध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. 2024 च्या निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिरावर हल्ला घडवून आणला जाऊ शकतो. असे वक्तव्य सत्यपाल मलिक यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असून चर्चा रंगल्या आहेत.

सत्तेसाठी हे लोक #राम_मंदिर हल्ला करू शकतात किंवा #BJP मोठ्या नेत्याची हत्या ही करू शकतात. जे #पुलवामा हल्ला करू शकतात ते काहीही करू शकतात : सत्यपाल मलिक असे म्हणत त्यांनी ट्विट केलं आहे.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा