राजकारण

Sujay Vikhe-Patil On Uddhav Thackeray : सत्ता अन् मतांसाठी उद्धव ठाकरे लाचार

Published by : Siddhi Naringrekar

ठाण्यात गडकरी रंगायतन येथे ठाकरे गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या सभेनंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता भाजप खासदार सुजय विखे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. 'इंडिया' हे नाव ठेवण्यास मान्यता मिळणार नसून पंतप्रधान मोदी म्हणाले तसे 'ईस्ट इंडिया' कंपनी आणि 'इंडियन मुजाहिदीन' नावामध्येही 'इंडिया' आहे. मात्र त्यांनी देशाचे नुकसानच केले आहे. विरोधक एकत्र राहावेत म्हणून एकत्र केलेला हा एक 'फंडा' असून त्याला कसलाही 'अजेंडा' नाही.

स्व. बाळासाहेबांचे विचार सोडून ठाकरेंना अनेकदा तडजोड केलेली आहे. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांची विश्वासहर्ता गमावल्यानेच एकनाथ शिंदे त्यांना सोडून गेले आणि मुख्यमंत्री झाले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी हिंदी भाषिक मतदार मोठ्या संख्येने असल्याने त्यावर डोळा ठेवला जात आहे. सत्ता आणि मतांच्या लाचारी पत्करल्याचे उद्धव ठाकरेंनी तीन वर्षांपूर्वीच दाखवून दिलेले आहे. असे विखे म्हणाले.

ठाण्याच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले; " ज्यांनी बाळासाहेबांना अटक..."

IPL 2024, CSK vs RR : चेन्नई सुपर किंग्जच्या प्ले ऑफच्या आशा पल्लवीत; राजस्थानचा ५ विकेट्सने केला पराभव

Daily Horoscope 13 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या आयुष्यात होतील सकारात्मक बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 13 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"...तर तुम्हाला गुलामगिरीत राहावं लागेल"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंचा PM मोदींवर निशाणा