राजकारण

कंगना राणावत हिच्या पुतळ्याला शिवसैनिकांनी मारले जोडे; पोलिसांनी पुतळा घेतला ताब्यात

Published by : Lokshahi News

भारताला 1947ला भीक मिळाली होती खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळाले. असं वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तीच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. याचा निषेध करण्यासाठी सातारा शहर शिवसेनेच्या वतीने पोवई नाक्यावर कंगना राणावत हिच्या पुतळ्याला "जोडे मारो" आंदोलन करण्यात आले.

दरम्यान पुतळ्याला जोडे मारण्याच्या आधीच पोलिसांनी शिवसेनेच्या आंदोलकांना रोखत पुतळा ताब्यात घेतल्याने शिवसैनिकांच्या आंदोलनाची हवा निघून गेली. यावेळी उपस्थित संतप्त शिवसैनिकांनी कंगना राणावत हीच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

श्रेयस अय्यर आणि ईशान किशनला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर काढण्याचा निर्णय कुणी घेतला? जय शहांनी केला मोठा खुलासा

Pune Rain : पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात, ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू

Virgin Mojito Recipe: उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी बनवा थंडगार वर्जिन मोजितो

"सुजय विखे पाटील यांना लोकसभेत पाठवल्याशिवाय पर्याय नाही"; उपमुख्यमंत्री अजित पवार असं का म्हणाले?

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची संयुक्त निर्मिती रुपेरी पडद्यावर अवतरणार ‘फुलवंती’