ताज्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय

Published by : Siddhi Naringrekar

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार असून 1500 कोटीस मान्यता देण्यात आली आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. आजच्या बैठकीत शेतकऱ्यांना आणि कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Dada Bhuse : नाशिकची जागा ही आपल्या सर्वांच्या प्रतिष्ठेची जागा

GT VS KKR: गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामना पावसामुळे रद्द! गुजरात संघ प्लेऑफमधून बाहेर

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल

Sanjay Raut: नाशिक भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांचं मोदी, फडणवीसांना पत्र

बीएमसी घाटकोपरमधील होर्डिंगवर कारवाई करणार