ताज्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार असून 1500 कोटीस मान्यता देण्यात आली आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. आजच्या बैठकीत शेतकऱ्यांना आणि कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."