ताज्या बातम्या

उद्योगांच्या संदर्भात येत्या 15 ते 20 दिवसांत श्वेतपत्रिका काढणार - मंत्री उदय सामंत

Published by : Siddhi Naringrekar

वेदांत-फॉक्सकॉन सारखे अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यामुळे राजकारण चांगलेच तापले होते. राजकीय वर्तुळातून शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती.

याच पार्श्वभूमीवर आता मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील उद्योगांच्या संदर्भात येत्या 15 ते 20 दिवसांत श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

"छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान करेल, त्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही"; नाशिकमध्ये उद्धव ठाकरे कडाडले

"इंडिया आघाडीच्या नादाला लागून उबाठाने पाकिस्तानची हुजरेगिरी केली"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Daily Horoscope 16 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ; पाहा तुमचे भविष्य

"काँग्रेस फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण करतं"; कल्याणच्या सभेत PM मोदींची तोफ धडाडली

दिनविशेष 16 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना