ताज्या बातम्या

मुंबईवर पाणीटंचाईचे भीषण संकट; पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा घटला

मुंबईवर पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईवर पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. तीव्र पाणीटंचाई जाणवत असून अनेक ठिकाणी तर पाणीच येत नसल्याची माहिती मिळत आहे.

पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत केवळ 39 टक्के पाणीसाठा उरला असून सध्या धरणांमध्ये 609740 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईवर मार्चमध्येच पाणीटंचाईचे भीषण संकट ओढावले आहे. यासोबतच सातही तलावांतील पाणीसाठा कमी होत चालला आहे. मुंबईकरांच्या घशाला कोरड पडली आहे. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना पाण्याचे टँकर मागवण्यात येत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक