ताज्या बातम्या

मुंबईवर पाणीटंचाईचे भीषण संकट; पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा घटला

मुंबईवर पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईवर पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे. तीव्र पाणीटंचाई जाणवत असून अनेक ठिकाणी तर पाणीच येत नसल्याची माहिती मिळत आहे.

पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत केवळ 39 टक्के पाणीसाठा उरला असून सध्या धरणांमध्ये 609740 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईवर मार्चमध्येच पाणीटंचाईचे भीषण संकट ओढावले आहे. यासोबतच सातही तलावांतील पाणीसाठा कमी होत चालला आहे. मुंबईकरांच्या घशाला कोरड पडली आहे. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना पाण्याचे टँकर मागवण्यात येत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा