ताज्या बातम्या

Mumbai Water Cut: पाणी संकट; मुंबईतील 'या' भागात आज पाणी पुरवठा राहणार बंद

उन्हाचा कडाका वाढला असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

उन्हाचा कडाका वाढला असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी कपात करण्यात येत असून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक ठिकाणी पाणीकपात करण्यात येत आहे तर काही ठिकाणी पाणीच येत नाही अशी परिस्थिती आहे.

यातच आज नाहूर, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळीच्या पूर्व भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भांडुपमध्ये जलवाहिनी जोडणीचं काम केलं जाणार असल्याने हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी 3.30 ते 11.30 वाजेनंतर पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

जल जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, पाण्याचा पुरेसा साठा करून पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा