ताज्या बातम्या

मुंबईत पाण्याचा प्रश्न गंभीर; मुंबईकरांसाठी राखीव पाणीसाठ्याचा वापर सुरु

मुंबईत पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईत पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला पाहायला मिळत आहे. मुंबईकरांसाठी राखीव पाणीसाठ्याचा वापर सुरु करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी मात्र धरणक्षेत्रात जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.

धरणांतील पाणीसाठा 5.33 टक्क्यांच्या आसपास आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणी साठा वेगाने कमी झाला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

त्यामुळे आता राज्य सरकारने भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणांतील राखीव साठा वापरण्यास परवानगी दिल्याची माहिती मिळत आहे. पाणी जपूण वापरण्याचं महापालिकेचं आवाहन केलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा