ताज्या बातम्या

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद; कारण काय?

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नरेंद्र पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत माथाडी कामगारांनी हा निर्णय घेतल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीनं दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे.  मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा  मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे.

काही गावात मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांना प्रवेश दिला जाणार नाही आहे. राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली असून मनोज जरांगेंना अनेक ठिकाणांहून पाठिंबा मिळताना दिसत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस; डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करुन दिल्या शुभेच्छा

Latest Marathi News Update live : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

Kolhapur Ambabai Mandir : अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन आज बंद राहणार

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश