ताज्या बातम्या

कुणी काही म्हटलं तरी मी माफी मागणार नाही - अजित पवार

Published by : Siddhi Naringrekar

संजय देसाई, सांगली

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मनेराजुरी येथे सरपंचांचा सत्कार आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी विरोधी नेते अजित पवार हे उपस्थित होते. यावेळी पवार यांनी आर आर आबांच्या आठवणींना उजाळा देत ते म्हणाले, तासगाव करानो आबांना कधी तुम्ही चांगल्या मतांनी निवडून दिला आहे का? का रे बाबांनो मात्र हाच आबा संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या वक्तृत्वाने आकर्षित केलं होतं. पण कधी तुम्ही आबांना भरपूर मताधिक्याने निवडून दिला नाही. मी तर बारामती मधून लाखोच्या मताने निवडून येतो. आणि पार्सल आल्याला परत पाठवतो. अशी टीका ही गोपीचंद पडळकर याचे नाव न घेता केली.

पण आज काही लोक खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. तर दुसरीकडे अनिल देशमुख यांना आत टाकले पण त्याच्या आयुष्यातील काही संजय राऊत यांना आत मध्ये टाकले. आणि नंतर म्हणाले यांच्या बद्दल पुरावेच नाहीत. मी चुकून नाव चुकले की लगेच माफी मागा. पण छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच. कुणी काही म्हटलं तरी मी माफी मागणार नाही. स्वराज्य रक्षक म्हणजे राज्याचे रक्षक आणि धर्माचे पण रक्षक. असे अजित पवार म्हणाले.

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 29 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना धाराशिवमध्ये धरलं धारेवर; म्हणाले, "मोदींच्या ट्रेनमध्येच..."

T20 World Cup Selection : धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलचा पत्ता कट? भारतीय संघात 'या' दिग्गज खेळाडूंची केली निवड

"...म्हणून नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय"; संजय राऊतांनी सासवडमध्ये महायुतीवर डागली तोफ