ताज्या बातम्या

Mumbai : 'या' तारखेपासून मुंबईत पाणीकपातीची शक्यता

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत असून केवळ 48 टक्के पाणीसाठी शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता मुंबईत 1 मार्चपासून 10 टक्के पाणीकपातीची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर आता भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील पाणीसाठा मिळावा अशी मागणी मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारकडे पत्राव्दारे केली आहे.

मुंबईकडे पाणीसाठा 48% आहे. हा साठा 15% वर गेल्यानंतर पाण्याच्या रिझर्व स्टॉकची गरज भासते. भातसा, अप्पर वैतरणा मधील अतिरिक्त साठा मुंबई महापालिकेने जलसंपदा खात्याकडे मागितलाय. दरवर्षी हा साठा मागितला जातो. असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...