ताज्या बातम्या

जालना लाठीचार्ज प्रकरणी प्रकाश आंबेडकरांचं गृहखात्याकडे बोट

जालना शहरात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर त्याचे पडसाद शनिवारी राज्यभरात उमटत आहेत.

Published by : shweta walge

जालना शहरात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर त्याचे पडसाद शनिवारी राज्यभरात उमटत आहेत. त्यावरच 'आदेश दिल्याशिवाय पोलीस कधीही लाठीचार्ज करत नाही' असं वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी गृहविभागाकडे बोट दाखवत म्हणाले आहेत. लोकशाही मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

ते म्हणाले की, राज्य मराठ्याचे पेशवे चालवताहेत. आरएसएस आणि एनसीपी यातून पेशवाई अवतरली आहे. रयतेतील मराठ्याला निजामी मराठ्याला दाबले आहे. मराठा आणि ओबीसीच्या संघर्षात वंचितने मध्यस्थी केली होती. ओबीसी विरुद्ध मराठा हा प्रकार सुरू असल्यांचं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, सेनेची फूट ही प्रमाणिक वाटते, राष्ट्रवादीची फूट प्रामाणिक वाटत नाही असं देखील ते म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा