ताज्या बातम्या

काँग्रेस नेते राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' आज महाराष्ट्रात येणार

काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात येणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात येणार आहे. मणिपूर येथून निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येणार आहे. नंदुरबारमध्ये यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

ही यात्रा १६ मार्च रोजी मुंबईत दाखल होणार आहे. १७ मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे. मुंबईत राहुल गांधी व न्याय यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. भारत जोडो न्याय यात्रेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने जय्यत तयारी करण्यात येत आहे.

१७ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात १५ जानेवारीला मणिपूरमधून करण्यात आली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा