Rahul Gandhi criticize PM Modi Team Lokshahi
ताज्या बातम्या

मीडियाच्या समर्थनाशिवाय मोदी पंतप्रधान होऊ शकले नसते- Rahul Gandhi

बोलताना राहूल गांधी यांनी भाजप व भाजपच्या आर्थिक धोरणावर निशाणा साधला. तर, सर्वसामान्य नागरिकांना महागाईमुळं जगणं मुश्किल झालं असल्याचंही ते म्हणाले.

Published by : Vikrant Shinde

आज रामलीला मैदानात काँग्रेसद्वारे केंद्र सरकार व महागाईविरुद्ध आंदोलन करण्यात आलं. या आंदोनाचं नेतृत्व राहूल गांधी यांनी केलं. त्यावेळी बोलताना राहूल गांधी यांनी भाजप व भाजपच्या आर्थिक धोरणावर निशाणा साधला. तर, सर्वसामान्य नागरिकांना महागाईमुळं जगणं मुश्किल झालं असल्याचंही ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी मांडलेले 10 महत्त्वाचे मुद्दे:

  1. मला 55 तास ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलं

  2. मी ईडीच्या दबावाला घाबरत नाही

  3. मोदी सरकार देशाला वाटून निवडक लोकांच्या फायद्यासाठी काम करत आहे

  4. मोदी सरकारच्या काळात देशातील 2-3 व्यावसायिकांनाच फायदा होतोय

  5. मोदींनी शेतकऱ्यांना 3 काळे कायदे दिले

  6. देशाने आतापर्यंत इतकी महागाई पाहिली नव्हती

  7. मोदी सरकार विरोधी पक्षातील लोकांना सभागृहात बोलू देत नाही

  8. मीडिया आपलं मुळ काम विसरून मोदी सरकारच्या दबावाखाली काम करत आहे

  9. मोदींनी ज्यांना मोठं केलं त्याच 2 उद्योगपतींच्या हातात मीडिया आहे

  10. देशात बेरोजगारी, महागाई अश्या समस्या आहेत

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी बेस्ट पतपेढी पराभवासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू