ताज्या बातम्या

Raju Shetti : पालकमंत्री पदावरून राजू शेट्टी यांची जोरदार टीका; म्हणाले...

रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली आहे.

राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, विक्रमी बहुमत मिळूनसुद्धा या सरकारला अजून जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवता येत नाहीत. म्हणजे हे बहुमत हे बेगडी आहे. केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं या पलिकडे सरकारने काही केलेलं नाही आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, जनतेनं जो कौल दिला आहे त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. म्हणून जनतेनंसुद्धा सावध राहिलं पाहिजे. खऱ्या अर्थाने लोकांच्या हिताची काळजी घेणारे लोक निवडून आले पाहिजे. असे राजू शेट्टी म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Fort Of Maharashtra in UNESCO : अभिमानास्पद ! महाराष्ट्रातील 12 गड-किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत

Latest Marathi News Update live : महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना जागतिक यादीत स्थान

Digital Arrest Cyber Crime : विश्वास नांगरे-पाटील यांचा AI फोटो वापरून व्हिडिओ कॉल; तब्बल 78 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक

Janasuraksha Bill : विरोधकांच्या सभात्यागानंतरही विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर