ताज्या बातम्या

राज ठाकरेंच्या पत्राला काही अर्थ नाही - रामदास आठवले

अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणूकीसंदर्भात राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित भाजपनं निवडणूकीतून माघार घ्यावी , असं आवाहन केलंय.

Published by : Siddhi Naringrekar

भूपेश बारंगे, वर्धा

अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणूकीसंदर्भात राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित भाजपनं निवडणूकीतून माघार घ्यावी, असं आवाहन केलंय. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिलीय. राज ठाकरे यांच्या पात्राला काही अर्थ नाही,राज ठाकरेंचं मत असलं तरी निवडणूक लढली पाहिजे, असं आठवले म्हणालेत. नागपूरहून चंद्रपूरला जात असताना हिंगणघाट येथील कार्यक्रमात ते थांबले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला..

शिवसेनेच्या ऋुतूजा लटके उमेदवार आहेत. त्या ठिकाणी रिपाइंन भाजपच्या मुरजी पटेल यांना पाठींबा दिला आहे. मुरजी पटेल यांच्यासोबत दलित समाज मोठ्या संख्येने राहणार आहे. त्यामुळे जो अंधेरी पूर्वचा जो गड आहे तो आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या फरकाने आमचा उमेदवार निवडूण येईल, असंही रामदास आठवले म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा