ताज्या बातम्या

दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करा; राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती

राज्यात दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यात दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत. राज्याच्या अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. यासाठी दुष्काळ उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयोगाला केली आहे.

दुष्काळी भागात उपाययोजना करण्यासाठी निवडणूक आयोगाने ही विनंती केली आहे. आयोगाने परवानगी दिल्यास उपाययोजनांचा मार्ग मोकळा होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक

Asia Cup : भारत-पाकिस्तान सुपर-4 मध्ये पुन्हा आमनेसामने

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

EVM : आता ईव्हीएम मशीनवर दिसणार रंगीत छायाचित्र; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय