ताज्या बातम्या

दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करा; राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती

राज्यात दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यात दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत. राज्याच्या अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. यासाठी दुष्काळ उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा अशी विनंती राज्य सरकारने निवडणूक आयोगाला केली आहे.

दुष्काळी भागात उपाययोजना करण्यासाठी निवडणूक आयोगाने ही विनंती केली आहे. आयोगाने परवानगी दिल्यास उपाययोजनांचा मार्ग मोकळा होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा