ताज्या बातम्या

Electricity : उकाड्यातून नागरिकांना दिलासा, वीजदर कपातीचा निर्णय

ज्याचा फायदा मुंबईतील तब्बल 8 लाख ग्राहकांना होणार आहे.

Published by : Team Lokshahi

ऐन उन्हाळ्यात आता नागरिकांना दिलासा मिळणारब असल्याची बातमी समोर आली आहे. वीजदरामध्ये आता कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने आर्थिक वर्ष 2025-26 ते आर्थिक वर्ष 2029-30 साठीच्या बहुवर्षीय दर प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर आता टाटा पॉवरकडून देखील वजी दरात कपात केली जाणार आहे, ज्याचा फायदा मुंबईतील तब्बल 8 लाख ग्राहकांना होणार आहे.

पाच वर्षांमध्ये 28 टक्के एवढी वीज दरात कपात होणार आहे.येत्या एक एप्रिलपासून नवे वीज दर लागू होणार आहे. पुढील पाच वर्षांमध्ये 28 टक्क्यांपर्यंत वीज दरात कपात होऊ शकते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याच्या बहिष्कारामुळे खेळाडूंमध्ये चिंता! भारतीय खेळाडूंना गाैतम गंभीरने दिला धीर

Asia Cup 2025 IND vs PAK : "...त्यामुळे सामन्याला नकार देणं" भारत-पाकिस्तान सामन्यावरील वादंगावर BCCI ने काय म्हटलं

Ankita Lokhande and Vicky Jain: अंकिता लोखंडेच्या पती विकी जैनला अपघात; हातात काचांचे तुकडे रुतले, तब्बल 45 टाके

Latest Marathi News Update live : छ.संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याची उभारणी