ताज्या बातम्या

India Pakistan War : 'पाकिस्तानशी चर्चा केवळ दहशतवादावर'; परराष्ट्र मंत्र्यांनी केलं स्पष्ट

दोन्ही देशांमधील तणावपूर्ण वातावरणात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावलं आहे

Published by : Rashmi Mane

भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतरही पाकिस्ताननं कुरापती केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, दोन्ही देशांमधील तणावपूर्ण वातावरणात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावलं आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांमध्ये सिंधू पाणी करार स्थगितीचा महत्वाचा निर्णय समोर आला होता. हा सिंधू पाणी करार स्थगितीचा निर्णय कायम राहणार असल्याचे एस. जयशंकर म्हणाले. तसेच पाकिस्तानशी चर्चा केवळ दहशतवादावर, असेही त्यांनी पाकिस्तानला ठणकावलं. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीवरून सुरू असलेल्या चर्चांना अप्रत्यक्षपणे उत्तर देताना त्यांनी पीओकेबाबत तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप मान्य नाही, असे म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 PAK vs UAE : आधी पाकिस्तान-यूएई सामना चर्चेत, नंतर सामन्यादरम्यान पाकिस्तानचा खेळाडू आला चर्चेत; थेट अम्पायरलाच चेंडू मारला

मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठा विजय, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका फेटाळली

Smart Sunbai : शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'स्मार्ट सुनबाई'; 'या' तारखेला होणार प्रदर्शित

MP Dhananjay Mahadik : खूशखबर!, खासदार धनंजय महाडिक मोठी घोषणा; सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याचं 'हे' खास गिफ्ट