Admin
Admin
ताज्या बातम्या

देवेंद्र फडणवीसांवर काय वेळ आली आहे, गद्दारांच्या बाजूला बसून गाड्या चालवतात - संजय राऊत

Published by : Siddhi Naringrekar

संजय राऊत हे नेहमीची त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत असतात. खासदार संजय राऊत यांनी आता भाजपावर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, आम्ही विरोधी पक्ष नसून देशभक्त आहोत. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोध नाही आहे. तर त्या उद्घाटनाला देशाच्या राष्ट्रपतींना सामावून घेतलं पाहिजे. देशभक्तांना दिल्लीत बोलवतच नाही. न बोलवता पंगतीला बसणारे खूप असतात असे राऊत म्हणाले.

यासोबतच राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. फडणवीस म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आम्हाला बाळासाहेब शिकण्याची आमच्यावर वाईट वेळ आलेली नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाविषयी बोलावे. देवेंद्र फडणवीस काल गद्दारांच्या गाड्या चालवत होते. काय त्यांच्यावर वेळ आली आहे. असे राऊत म्हणाले.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...