ताज्या बातम्या

Sanjay Raut : कार्तिकीच्या वादावरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

कार्तिकी महापूजेच्या वादावरून संजय राऊतांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Published by : Team Lokshahi

कार्तिकी महापूजेच्या वादावरून संजय राऊतांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकार जर पूजा करू शकत नसेल तर हे चुकीचं आहे. सरकारने विरोध करणाऱ्यांशी चर्चा केली पाहिजे, असे खासदार संजय राऊत म्हणत आहे. यासोबतच तुम्ही अखंड महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठ्ठलाला पूजेशिवाय कसे काय ठेवू शकता, असा सवाल देखील संजय राऊतांनी सरकारला केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा