ताज्या बातम्या

अरविंद केजरीवाल हरल्याचा भाजपाला आनंद - संजय राऊत

अण्णा हजारे यांच्यावरही साधला निशाणा

Published by : Team Lokshahi

खासदार संजय राऊत यांनी दिल्ली निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल व्यक्त होताना दिसत आहेत. 5 फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर अनेक संस्थांकडून एक्झिट पोल जाहीर केले. या एक्झिट पोलमध्ये भाजपा निवडून येणार अशी शक्यता वर्तवली. त्याप्रमाणे भाजपाने यशदेखील संपादन केले. यावेळी अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला. मात्र भाजपाने तसेच अण्णा हजारे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, "आजकाल या निवडणुका लोकशाही पद्धतीने लढवल्या न जाता सैतानी किंवा हैवानी पद्धतीने लढवल्या जातात. जो घोटाळा महाराष्ट्रामध्ये दिसला तोच घोटाळा दिल्लीमध्येही दिसून आला. जेव्हा लोकशाहीवर हल्ला झाला तेव्हा आण्णा हजारे शांत राहिले. मात्र जेव्हा केजरीवाल हरले तेव्हा त्यांना खुप आनंद झाला", असा टोला लगावला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?