महाराष्ट्रातील निकाल हे अविश्वसनीय आहेत. मी स्वतः माझ्या मतदारसंघात किमान 40 ते 50 हजारांच्या मताधिक्याने जिंकायला हवाच होतो. पण मी 16 हजारांच्या मताधिक्याने जिंकलो. हा निकाल विक्रोळीतील हजारो मतदारांना सुद्धा मान्य नाही. मी विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे जर का निवडणुका बॅलेट पेपरवर होणार असतील. होऊन जाऊद्या दुध का दूध पानी का पानी अशी पोस्ट सुनील राऊतांनी केलीये.