ताज्या बातम्या

Supriya Sule : शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना कठोर शासन व्हायला हवे

सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, बारामती लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागांमध्ये काही ठिकाणी यंदा चांगले पीक आहे. पीकांना आता खतपाणी देण्याची वेळ आहे. परंतु दुकानदार शेतकऱ्यांना युरीया देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

युरीयासोबत इतर उत्पादने घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच खते मिळत आहेत. ही शेतकऱ्यांची अडवणूक आहे. जिल्हाधिकारी, पुणे यांनी या विषयात लक्ष घालून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या दुकानदारांना समज द्यावी.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की. प्रसंगी कठोर कारवाई करायलाही मागेपुढे पाहू नये. शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना कठोर शासन व्हायला हवे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा