ताज्या बातम्या

Supriya Sule : शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना कठोर शासन व्हायला हवे

सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, बारामती लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागांमध्ये काही ठिकाणी यंदा चांगले पीक आहे. पीकांना आता खतपाणी देण्याची वेळ आहे. परंतु दुकानदार शेतकऱ्यांना युरीया देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

युरीयासोबत इतर उत्पादने घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच खते मिळत आहेत. ही शेतकऱ्यांची अडवणूक आहे. जिल्हाधिकारी, पुणे यांनी या विषयात लक्ष घालून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या दुकानदारांना समज द्यावी.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की. प्रसंगी कठोर कारवाई करायलाही मागेपुढे पाहू नये. शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना कठोर शासन व्हायला हवे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Narendra Modi : नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे मोदींकडून अभिनंदन; भारत-नेपाळ मैत्रीचे अधोरेखन