ताज्या बातम्या

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; 70 लोक दबल्याची भीती

Published by : shweta walge

मुंबईत अत्यंत दुखदायक घटना समोर आली आहे. भिंवडीतील वलपाडा येथील एक तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे. या घटनेत जिवीत हानी झाली नाही. मात्र इमारतीखाली 60 ते 70 लोक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भिवंडीतील वलपाडा येथे आज दुपारी वर्धमान नावाची तीन मजली इमारत कोसळली असून या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 60 ते 7० रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशम दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत. ही इमारत जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

"दहशतवाद्यांनी हल्ला केल्यावर काँग्रेस जगाला सांगत होतं, आम्हाला वाचवा...वाचवा"; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

खासदार श्रीकांत शिंदेंचं मोठं विधान, पत्रकार परिषदेत म्हणाले; "कोल्हापूरमध्ये महापूरावर नियंत्रण ठेवण्यासाठी..."

Devendra Fadnavis : पुन्हा एकदा माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकरच निवडून येणार

"काँग्रेसच्या राज्यात ६० वर्ष कुणाचाच आवाज नव्हता, पण मोदींनी...", खुद्द पंतप्रधानांनी स्पष्टच सांगितलं

Ravindra Waikar: अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना शिवसेनेची उमेदवारी