ताज्या बातम्या

Uday Samant : या देशामध्ये पांढऱ्या दाढीला सध्या महत्त्व

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता उदय सामंत म्हणाले की, या देशामध्ये पांढऱ्या दाढीला सध्या महत्त्व आहे. ४ जूननंतर पांढरी दाढी पुन्हा तिकडे बसणार आहे. त्यामुळे भूलथापांना बळी पडू नका.

काहीजण तुतारी वाजवतील काही लोकं मशाली घेऊन धावतील काही परिणाम होणार नाही. आज प्रत्येकाने माझ्या नावाची एक चिठ्ठी खिशामध्ये ठेवली तरी चालेल आणि 4 तारखेला मला संध्याकाळी विचारा कोण पंतप्रधान झालं. त्यामुळे आपण हा विचार केला पाहिजे कोण आपलं प्रश्न सोडवणार आहे. असे उदय सामंत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Patil : "मिळालेलं प्रमाणपत्र अंतरवालीत आणा, मला बघायचंय"; मराठवाड्यात वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रावर जरांगेंना संशय

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका