ताज्या बातम्या

Uday Samant : या देशामध्ये पांढऱ्या दाढीला सध्या महत्त्व

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता उदय सामंत म्हणाले की, या देशामध्ये पांढऱ्या दाढीला सध्या महत्त्व आहे. ४ जूननंतर पांढरी दाढी पुन्हा तिकडे बसणार आहे. त्यामुळे भूलथापांना बळी पडू नका.

काहीजण तुतारी वाजवतील काही लोकं मशाली घेऊन धावतील काही परिणाम होणार नाही. आज प्रत्येकाने माझ्या नावाची एक चिठ्ठी खिशामध्ये ठेवली तरी चालेल आणि 4 तारखेला मला संध्याकाळी विचारा कोण पंतप्रधान झालं. त्यामुळे आपण हा विचार केला पाहिजे कोण आपलं प्रश्न सोडवणार आहे. असे उदय सामंत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा