ताज्या बातम्या

राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा; शेतकरी चिंतेत

राज्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे चिंतेत पडले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यातील शेतकरी अवकाळी पावसामुळे चिंतेत पडले आहेत. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आता भर पडली आहे. अवकाळी पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील कापूस, केळी, मिरची आणि रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पावसामुळं रब्बी पिकांचा धोका वाढला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळं आधीच पीक संकटात आल्यानंतर आता अवकाळी पाऊस सुरु झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आजपासून होमिओपॅथी डॉक्टरांचं उपोषण

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

Raj Thackeray : 'मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर...' राज ठाकरे पोस्ट करत नेमकं काय म्हणाले?

Uttarakhand Pithoragarh Accident : उत्तराखंडातील पिथोरागडमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 5 जखमी