ताज्या बातम्या

Vijay Wadettiwar : केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो

विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. शेतकरी अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांच्या जीवनावर परिणाम होतो. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे राज्य आणि केंद्र सरकार दोघांचे लक्ष नाही.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, काल चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांसोबत बसून विचारपूस केली. शेतकऱ्यांचं सरकार आहे हा ढोल बडवणाऱ्या सत्ताधारी नेते आणि मंत्र्यांनी कधी २ मिनिटं तरी निवांत शेतकऱ्यांसोबत बसून विचारपूस करावी. शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्या सरकार बद्दल काय मत आणि विचार आहे हे त्यांना कळेल! असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Narendra Modi : नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे मोदींकडून अभिनंदन; भारत-नेपाळ मैत्रीचे अधोरेखन