ताज्या बातम्या

पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाई

पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. 86 गावात 91 टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पश्चिम विदर्भात घोटभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट करावी लागते आहे.

बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. पश्चिम विदर्भात केवळ 25.48 टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. टॅंकरवर आणि विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी पाहायला मिळते आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ