ताज्या बातम्या

पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाई

पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. 86 गावात 91 टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पश्चिम विदर्भात घोटभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट करावी लागते आहे.

बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. पश्चिम विदर्भात केवळ 25.48 टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. टॅंकरवर आणि विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी पाहायला मिळते आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा