ताज्या बातम्या

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईच्या धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर

मुंबईच्या धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर आल्याने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईच्या धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर आल्याने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उष्मा वाढू लागल्याने पाणीसाठा पुढील तीन ते चार महिने पुरवावा लागणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा हा निम्म्यावर आला असल्याची माहिती मिळत आहे. हा पाणीसाठी पुढील तीन ते चार महिने पुरवावा लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

भातसा 51.78 टक्के

तानसा 43.35टक्के

मोडकसागर 19.91 टक्के

उर्ध्व वैतरणा 70.67 टक्के

तुळशी 56.12 टक्के

विहार 59.03 टक्के

मध्य वैतरणा 50.98 टक्के

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू