ताज्या बातम्या

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईच्या धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर

मुंबईच्या धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर आल्याने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईच्या धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर आल्याने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उष्मा वाढू लागल्याने पाणीसाठा पुढील तीन ते चार महिने पुरवावा लागणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा हा निम्म्यावर आला असल्याची माहिती मिळत आहे. हा पाणीसाठी पुढील तीन ते चार महिने पुरवावा लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

भातसा 51.78 टक्के

तानसा 43.35टक्के

मोडकसागर 19.91 टक्के

उर्ध्व वैतरणा 70.67 टक्के

तुळशी 56.12 टक्के

विहार 59.03 टक्के

मध्य वैतरणा 50.98 टक्के

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा