ताज्या बातम्या

वीज कनेक्शन कट केले तर अधिकाऱ्यांना झोडा; यशोमती ठाकूर

यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पाणीटंचाइचा आढावा घेतला.

Published by : Siddhi Naringrekar

यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पाणीटंचाइचा आढावा घेतला. यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, वीज कनेक्शन तोडण्यासाठी अधिकारी आले तर त्यांना तिथेच झोडा असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही, तर शेतकऱ्यांच्या विजेला हात लावू नका. असे त्यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांची वीज कट करू नका, हे निर्दयी सरकार आहे. तुम्ही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कसे काय कट करत आहात? असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन कट केल्याबाबतची तक्रार यशोमती ठाकूर त्यांच्याकडे केली असता त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा