Mahatma Gandhi Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

महात्मा गांधींनी आजच्या दिवशी केला होता मिठाचा सत्याग्रह

Published by : Team Lokshahi

राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी 6 एप्रिल 1930 रोजी मिठाचा सत्याग्रह (Salt Satyagraha) केला होता. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारत स्वातंत्र्य लढ्यादरम्यान मिठाचा सत्याग्रह करण्यात आला होता. त्यावेळी भारतातील ब्रिटिश सरकारने (British government) मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या (tax) विरोधात महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने (Dandi Yatra) झाली.

दांडी यात्रेची सुरुवात साबरमती आश्रमापासून (Sabarmati Ashram) सुरु झाली होती. हजारोंच्या संख्येने लोक या यात्रेत सहभागी झाले होते. ही यात्रा 24 दिवस आणि 390 किलोमीटर ही यात्रा चालली होती. 12 मार्चला अहमदाबागहून (Ahmedabad) निघालेली यात्रा 6 एप्रिलला दांडी येथे पोहचली. मिठाचा सत्याग्रह हा एक सहकार चळवळीचा भाग होता. गांधीना या सत्याग्रहाच्या माध्यमातून लोकसंघटन आणि लोकजागृती करायची होती.

या घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली. गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा, कर्नाटकामधील शनिकट्टा, शिरोड व मालवण इत्यादी ठिकाणे मिठाचे सत्याग्रह विशेष गाजले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा