India vs Australia  Team Lokshahi
क्रीडा

भारताचा दारुण पराभव, 4 गडी राखून ऑस्ट्रेलियाचा विजय

जास्त धावसंख्या करूनही भारत निराश

Published by : Sagar Pradhan

मोहाली येथे आज पासून खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियासोबतच्या मालिकेतील पहिला सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला आहे. भारताने केलेल्या मोठ्या धावसंख्येनंतरही भारताचा पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघाने 4 गडी राखून भारतावर विजय मिळवला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं 200 हून अधिक धावा केल्या, परंतु तरीही रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या मालिकेत आता भारत संघ 0-1 ने पिछाडीवर आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा