क्रीडा

ENG vs IND 3rd Test : तिसऱ्या दिवसअखेर भारत २ बाद २१५ धावा

Published by : Lokshahi News

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले, लीड्स येथे खेळला जात आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर भारत २ बाद २१५ धावा केल्या आहेत. भारत अजूनही १३९ धावांनी पिछाडीवर आहे.

इंग्लंडचा पहिला डाव ४३२ धावांवर आटोपला. त्यानंतर तिसऱ्या दिवसअखेर भारताने आपल्या दुसऱ्या डावात झुंंजार वृत्तीचे दर्शन घडवत ८० षटकात २ बाद २१५ धावा केल्या आहेत. भारत अजूनही १३९ धावांनी पिछाडीवर आहे. केएल राहुल स्वस्तात बाद झाल्यानंतर रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी भारताची पिछाडी कमी केली. तिसऱ्या दिवसअखेर पुजारा १५ चौकारांसह ९१ तर विराट ६ चौकारांसह ४५ धावांवर नाबाद होते. उद्या म्हणजे चौथ्या दिवशी नेमक काय होत याकडे क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा