क्रीडा

ENG vs IND 3rd Test : तिसऱ्या दिवसअखेर भारत २ बाद २१५ धावा

Published by : Lokshahi News

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले, लीड्स येथे खेळला जात आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर भारत २ बाद २१५ धावा केल्या आहेत. भारत अजूनही १३९ धावांनी पिछाडीवर आहे.

इंग्लंडचा पहिला डाव ४३२ धावांवर आटोपला. त्यानंतर तिसऱ्या दिवसअखेर भारताने आपल्या दुसऱ्या डावात झुंंजार वृत्तीचे दर्शन घडवत ८० षटकात २ बाद २१५ धावा केल्या आहेत. भारत अजूनही १३९ धावांनी पिछाडीवर आहे. केएल राहुल स्वस्तात बाद झाल्यानंतर रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी भारताची पिछाडी कमी केली. तिसऱ्या दिवसअखेर पुजारा १५ चौकारांसह ९१ तर विराट ६ चौकारांसह ४५ धावांवर नाबाद होते. उद्या म्हणजे चौथ्या दिवशी नेमक काय होत याकडे क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक