क्रीडा

IND vs ENG 1st TEST : पावसाने हिरावला भारताचा विजय

Published by : Lokshahi News

भारत आणि इंग्लंड या संघात नॉटिंगहममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा पाचवा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे ही कसोटी अनिर्णीत सुटली आहे. शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज होती. भारत हा विजय सहज मिळवू शकता असता, मात्र पावसामुळे खेळच न झाल्याने भारताला हातातला सामना गमवावा लागला.

भारत आणि इंग्लंड या संघात नॉटिंगहममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा पाचवा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे ही कसोटी अनिर्णीत सुटली आहे. शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज होती. भारत पण पंचांनी चहापानापर्यंत पाऊस ओसरण्याची वाट पाहिली. चहापानानंतर पावसाने अधिक जोर धरल्याने पंचांनी सामना न खेळवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात अर्धशतकी आणि दुसऱ्या डावात शतकी खेळी करणाऱ्या जो रूटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

  • इंग्लंडचा पहिला डाव : 183/10
  • दुसरा डाव : 303/10
  • भारताचा पहिला डाव : 278/10
  • दुसरा डाव : 52/1

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Meenatai Thackeray Statue : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?