क्रीडा

IND vs ENG 1st TEST : पावसाने हिरावला भारताचा विजय

Published by : Lokshahi News

भारत आणि इंग्लंड या संघात नॉटिंगहममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा पाचवा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे ही कसोटी अनिर्णीत सुटली आहे. शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज होती. भारत हा विजय सहज मिळवू शकता असता, मात्र पावसामुळे खेळच न झाल्याने भारताला हातातला सामना गमवावा लागला.

भारत आणि इंग्लंड या संघात नॉटिंगहममध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीचा पाचवा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे ही कसोटी अनिर्णीत सुटली आहे. शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज होती. भारत पण पंचांनी चहापानापर्यंत पाऊस ओसरण्याची वाट पाहिली. चहापानानंतर पावसाने अधिक जोर धरल्याने पंचांनी सामना न खेळवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात अर्धशतकी आणि दुसऱ्या डावात शतकी खेळी करणाऱ्या जो रूटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

  • इंग्लंडचा पहिला डाव : 183/10
  • दुसरा डाव : 303/10
  • भारताचा पहिला डाव : 278/10
  • दुसरा डाव : 52/1

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा