क्रीडा

IND vs NED | श्रेयस अय्यर, केएल राहुलची धडाकेबाज शतके, भारताचा 410 धावांचा डोंगर

Published by : shweta walge

तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाचा अखेरचा अखेरचा साखळी सामना आज नेदरलँडशी होत आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कॅप्टन हिटमॅन रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय टीम इंडियाच्या शिलेदारांनी सार्थ ठरवला. टाॅपच्या चारही फलंदाजांनी एकाच सामन्यात 50+ धावा करत वर्ल्डकपमधील आगळावेगळा पराक्रम केला. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहितसह शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केली. यानंतर पाचव्या क्रमांकावर आलेल्या लोकल बाॅय लोकेश राहुलने सुद्धा अर्धशतकी खेळी केली.

आमदार गणेश नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Yamini Jadhav : निस्वार्थी भावनेनं लोकांची सेवा करण्यासाठी या क्षेत्रात आलेलो आहोत, या निस्वार्थी भावनेनं पुढेही सेवा करण्यासाठी मी खासदार होणारच

Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप