क्रीडा

भारत – बांगलादेश सामना निघाला बरोबरीत

Published by : Lokshahi News

सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील भारत-बांगलादेशमधील सामना बरोबरीत निघाला आहे. दोन्ही संघाना १-१ चं गोल करता आला.

भारतासाठी १२१ वा सामना खेळणाऱ्या सुनील छेत्रीने २७व्या मिनिटाला गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरा पर्यंत भारताने ही आघाडी टिकवून ठेवली.नंतर बांगलादेशच्या विश्वनाथ घोषला ५४ व्या मिनिटाला लाल कार्ड दाखवण्यात आला आणि यामुळेच त्यांना १० खेळाडूसह खेळावे लागले. त्यानंतर येसिन अराफतने ७४ मिनिटाला बरोबरीचे गुण मिळवून दिले. आणि भारताचे आणि बांगलादेशचे प्रत्येकी एक-एक गुण मिळाले. सध्या गुणतालिकेत बांगलादेश चार गुणसह गटात अग्रस्थानी आहे तर भारत तिसऱ्या स्थानी आहे.

गुरुवार ७ ऑक्टोंबरला भारत आणि श्रीलंकेची स्पर्धा होणार असून नेमकी बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट