क्रीडा

भारत – बांगलादेश सामना निघाला बरोबरीत

Published by : Lokshahi News

सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील भारत-बांगलादेशमधील सामना बरोबरीत निघाला आहे. दोन्ही संघाना १-१ चं गोल करता आला.

भारतासाठी १२१ वा सामना खेळणाऱ्या सुनील छेत्रीने २७व्या मिनिटाला गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरा पर्यंत भारताने ही आघाडी टिकवून ठेवली.नंतर बांगलादेशच्या विश्वनाथ घोषला ५४ व्या मिनिटाला लाल कार्ड दाखवण्यात आला आणि यामुळेच त्यांना १० खेळाडूसह खेळावे लागले. त्यानंतर येसिन अराफतने ७४ मिनिटाला बरोबरीचे गुण मिळवून दिले. आणि भारताचे आणि बांगलादेशचे प्रत्येकी एक-एक गुण मिळाले. सध्या गुणतालिकेत बांगलादेश चार गुणसह गटात अग्रस्थानी आहे तर भारत तिसऱ्या स्थानी आहे.

गुरुवार ७ ऑक्टोंबरला भारत आणि श्रीलंकेची स्पर्धा होणार असून नेमकी बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक