क्रीडा

India vs England 1st Test | भारताला विजयासाठी 381 धांवाची आवश्यकता

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. भारताला विजयासाठी 381 धांवाची गरज आहे. त्यामुळे भारत ही मोठी धावसंख्या पूर्ण करतो का याकडेचं साऱ्यांचे लढ लागलेय.

इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी 420 धावांचे आव्हान दिले आहे. भारताने चौथ्या दिवसखेर 1 विकेट गमावून 39 धावा केल्या होत्या. कसोटी सामन्यातील पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने 1 बाद 39 धावांपासून खेळाला सुरुवात केली आहे. चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिल मैदानात खेळत आहेत. त्यामुळे आज पाचव्या आणि शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी आणखी 381 धांवाची आवश्यकता आहे.तर इंग्लंडलाही भारताला पराभूत करण्यासाठी 9 विकेट्सची गरज आहे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Weather Update : पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Latest Marathi News Update live : राज्यपाल आचार्य देवव्रत छत्रपती शिवाजी पार्कमध्ये

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप प्रगती होईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य