India vs New Zealand
India vs New Zealand Team Lokshahi
क्रीडा

India vs New Zealand, 3rd T20: सामना अनिर्णीत, भारतानं मालिका जिंकली

Published by : Sagar Pradhan

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज अखेरचा निर्णायक सामना खेळवला जात आहे. मात्र या सामन्यात पावसामुळे मोठा खोळंबा निर्माण झाला होता. तूर्तास पावसामुळे खेळ थांबला होता. भारताने नऊ षटकांत चार गडी गमावून ७५ धावा केल्या होत्या. या स्थितीत भारताला सध्या 66 चेंडूत 86 धावांची गरज होती. डकवर्थ-लुईस नियमानुसार, नऊ षटकांनंतर समान स्कोअर फक्त 75 धावा आहे, जो भारताने बनवला आहे. जर पाऊस थांबला नाही तर सामना टाय घोषित केला जाईल. त्यानंतर डकवर्थ लुइस नियमानुसार तिसरी मॅच टाय झाली आहे. दुसरा सामना भारताने जिंकला होता. त्यामुळे भारताने तीन सामन्यांची न्यूझीलंड विरुद्ध सीरीज 1-0 ने जिंकली.

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 29 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना धाराशिवमध्ये धरलं धारेवर; म्हणाले, "मोदींच्या ट्रेनमध्येच..."

T20 World Cup Selection : धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलचा पत्ता कट? भारतीय संघात 'या' दिग्गज खेळाडूंची केली निवड

"...म्हणून नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय"; संजय राऊतांनी सासवडमध्ये महायुतीवर डागली तोफ