India vs New Zealand Team Lokshahi
क्रीडा

India vs New Zealand, 3rd T20: सामना अनिर्णीत, भारतानं मालिका जिंकली

नऊ षटकांनंतर समान स्कोअर फक्त 75 धावा आहे

Published by : Sagar Pradhan

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज अखेरचा निर्णायक सामना खेळवला जात आहे. मात्र या सामन्यात पावसामुळे मोठा खोळंबा निर्माण झाला होता. तूर्तास पावसामुळे खेळ थांबला होता. भारताने नऊ षटकांत चार गडी गमावून ७५ धावा केल्या होत्या. या स्थितीत भारताला सध्या 66 चेंडूत 86 धावांची गरज होती. डकवर्थ-लुईस नियमानुसार, नऊ षटकांनंतर समान स्कोअर फक्त 75 धावा आहे, जो भारताने बनवला आहे. जर पाऊस थांबला नाही तर सामना टाय घोषित केला जाईल. त्यानंतर डकवर्थ लुइस नियमानुसार तिसरी मॅच टाय झाली आहे. दुसरा सामना भारताने जिंकला होता. त्यामुळे भारताने तीन सामन्यांची न्यूझीलंड विरुद्ध सीरीज 1-0 ने जिंकली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी