क्रीडा

India Vs South Africa 2nd Test: भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २४० धावांचं आव्हान

Published by : Lokshahi News

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २४० धावांचं आव्हान ठेवलं आहे. हे आव्हान आता दक्षिण अफ्रिका पुर्ण करत मालिकेत बरोबरी करते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भारताने दुसऱ्या डावात २६६ धावांची खेळी केली. मात्र दक्षिण आफ्रिकेकडे पहिल्या डावातील २७ धावांची आघाडी होती. त्यामुळे २३९ धावा झाल्या आणि विजयासाठी २४० धावांचं आव्हान ठेवलं आहे.

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकत १-० ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न आहे. तर दक्षिण अफ्रिका हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद