India vs Australia  Team Lokshahi
क्रीडा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय

रोहितची 46 धावांची दमदार खेळी

Published by : Sagar Pradhan

पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला होता. त्यानंतर आज दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत बरोबरी केली आहे. सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाबाद 46 धावांची विजयचा मानकरी ठरला आहे. पावसामुळे 8 षटकांच्या झालेल्या सामन्यातप्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 91 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर या धावांचा सामना करत भारताने 4 गडी गमावत 7.2 षटकात पूर्ण करत सामना 6 विकेट्सने जिंकला आहे. आता मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया 1-1 च्या बरोबरीत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chamoli Nandanagar cloudburst : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ढगफुटी; 5 जण बेपत्ता

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे निधन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा