India vs Australia  Team Lokshahi
क्रीडा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय

रोहितची 46 धावांची दमदार खेळी

Published by : Sagar Pradhan

पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला होता. त्यानंतर आज दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत बरोबरी केली आहे. सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाबाद 46 धावांची विजयचा मानकरी ठरला आहे. पावसामुळे 8 षटकांच्या झालेल्या सामन्यातप्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 91 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर या धावांचा सामना करत भारताने 4 गडी गमावत 7.2 षटकात पूर्ण करत सामना 6 विकेट्सने जिंकला आहे. आता मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया 1-1 च्या बरोबरीत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा