India vs Australia  Team Lokshahi
क्रीडा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय

रोहितची 46 धावांची दमदार खेळी

Published by : Sagar Pradhan

पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला होता. त्यानंतर आज दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाने 6 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत बरोबरी केली आहे. सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाबाद 46 धावांची विजयचा मानकरी ठरला आहे. पावसामुळे 8 षटकांच्या झालेल्या सामन्यातप्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 91 धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्यानंतर या धावांचा सामना करत भारताने 4 गडी गमावत 7.2 षटकात पूर्ण करत सामना 6 विकेट्सने जिंकला आहे. आता मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया 1-1 च्या बरोबरीत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Shirsat Special Report : सामाजिक न्याय विभाग पुन्हा वादात, टेंडर प्रक्रियेत नियमांची पायमल्ली?

Latest Marathi News Update live : 'ज्यांना सगळं काही दिलं ते गद्दार झाले'; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

Tesla's First Showroom In BKC : भारतात टेस्लाची एंट्री; मुंबईतील बीकेसी येथे सुरू होणार पहिलं शोरूम

Monika Bhadoriya : 'तारक मेहता...'मधील अभिनेत्रीनं निर्मात्याच्या 'त्या' आक्षेपार्ह विधानामुळं केला जीवन संपवण्याचा विचार; घडलं असं की....