Admin
क्रीडा

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईचा दिल्लीवर सहा विकेटने विजय

अखेरच्या चेंडूवर मुंबईने विजय मिळवला.

Published by : Siddhi Naringrekar

अखेरच्या चेंडूवर मुंबईने विजय मिळवला. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील मुंबईचा हा पहिला विजय आहे. रोहित शर्मा याने45 चंडूत 65 धावांची खेळी केली. रोहीतने चार षटकार आणि सहा चौकार लगावले. रोहित शर्मा याने अर्धशतकी खेळी केली. तर तिलक वर्मा याने झटपट 41 धावा केल्या.

ईशान किशन याने रोहित शर्मासोबत 71 धावा दिल्या तर ईशान किशन याने 26 चेंडूत 31 धावा पूर्ण केल्या. तिलक वर्मा याने चार षटकार आणि एक चौकार लगावला. विकेट हातात असल्यामुळे मुंबईने विजय मिळवला. तिलक वर्मा याने दमदार फलंदाजी केली. अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी पाच धावांची गरज होती. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान