Admin
क्रीडा

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईचा दिल्लीवर सहा विकेटने विजय

अखेरच्या चेंडूवर मुंबईने विजय मिळवला.

Published by : Siddhi Naringrekar

अखेरच्या चेंडूवर मुंबईने विजय मिळवला. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील मुंबईचा हा पहिला विजय आहे. रोहित शर्मा याने45 चंडूत 65 धावांची खेळी केली. रोहीतने चार षटकार आणि सहा चौकार लगावले. रोहित शर्मा याने अर्धशतकी खेळी केली. तर तिलक वर्मा याने झटपट 41 धावा केल्या.

ईशान किशन याने रोहित शर्मासोबत 71 धावा दिल्या तर ईशान किशन याने 26 चेंडूत 31 धावा पूर्ण केल्या. तिलक वर्मा याने चार षटकार आणि एक चौकार लगावला. विकेट हातात असल्यामुळे मुंबईने विजय मिळवला. तिलक वर्मा याने दमदार फलंदाजी केली. अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी पाच धावांची गरज होती. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा