Admin
क्रीडा

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईचा दिल्लीवर सहा विकेटने विजय

अखेरच्या चेंडूवर मुंबईने विजय मिळवला.

Published by : Siddhi Naringrekar

अखेरच्या चेंडूवर मुंबईने विजय मिळवला. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील मुंबईचा हा पहिला विजय आहे. रोहित शर्मा याने45 चंडूत 65 धावांची खेळी केली. रोहीतने चार षटकार आणि सहा चौकार लगावले. रोहित शर्मा याने अर्धशतकी खेळी केली. तर तिलक वर्मा याने झटपट 41 धावा केल्या.

ईशान किशन याने रोहित शर्मासोबत 71 धावा दिल्या तर ईशान किशन याने 26 चेंडूत 31 धावा पूर्ण केल्या. तिलक वर्मा याने चार षटकार आणि एक चौकार लगावला. विकेट हातात असल्यामुळे मुंबईने विजय मिळवला. तिलक वर्मा याने दमदार फलंदाजी केली. अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी पाच धावांची गरज होती. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक