Admin
Admin
क्रीडा

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईचा दिल्लीवर सहा विकेटने विजय

Published by : Siddhi Naringrekar

अखेरच्या चेंडूवर मुंबईने विजय मिळवला. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील मुंबईचा हा पहिला विजय आहे. रोहित शर्मा याने45 चंडूत 65 धावांची खेळी केली. रोहीतने चार षटकार आणि सहा चौकार लगावले. रोहित शर्मा याने अर्धशतकी खेळी केली. तर तिलक वर्मा याने झटपट 41 धावा केल्या.

ईशान किशन याने रोहित शर्मासोबत 71 धावा दिल्या तर ईशान किशन याने 26 चेंडूत 31 धावा पूर्ण केल्या. तिलक वर्मा याने चार षटकार आणि एक चौकार लगावला. विकेट हातात असल्यामुळे मुंबईने विजय मिळवला. तिलक वर्मा याने दमदार फलंदाजी केली. अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी पाच धावांची गरज होती. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार