Surykumar yadav 
क्रीडा

RCB vs MI | मुंबईचा 'सूर्य' तापला; अर्धशतकी खेळी करत बंगळुरु दिले १५२ धावांचे लक्ष्य

Published by : left

मुंबईच्या सूर्यकुमार यादवने (Surykumar yadav) धडाकेबाज फलंदाजी केल्यामुळे मुंबईने (Mumbai Indians) बंगळुरुसमोर १५२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आता बंगळुरु (RCB) हे लक्ष्य पुर्ण करते का ? की मुंबई आपला पहिला विजय मिळवते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरसीबीने टॉस जिंकत फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्सची चांगली सुरुवात झाली होती. इशन किशन आणि रोहित शर्मा ही जोडी चांगली टीकली होती. मात्र 26 धावांवर रोहित झेल बाद झाला. देवाल्ड ब्रेविसच्या रुपात मुंबईला दुसरा मोठा झटका बसला आहे. देवाल्ड अवघ्या आठ धावांवर तंबूत परतला. इशान किशन २८ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या.चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करताना तिलक वर्मा बाद झाला.फलंदाज किरॉन पोलार्ड शून्यावर पायचित झाला. रमणदीप सिंग अवघ्या सहा धावा करुन तंबुत परतला. तर सूर्यकुमारने सर्वाधिक ६८ धावा केल्या. या बळावर मुंबईने 151 धावा पुर्ण केल्या होत्य़ा. त्यामुळे आरसीबीसमोर 152 धावांचे लक्ष्य़ होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

CM Devendra Fadnavis Podcast : पंढरपूरातून मुख्यमंत्र्यांच पहिलं पॉडकास्ट, म्हणाले, "वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना..."