क्रीडा

IND Vs WI T-20: वेस्ट इंडीजने टॉस जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

Published by : Vikrant Shinde

भारत विरूद्ध वेस्ट इंडीज तीसरा 20-20 सामना आज सायंकाळी 7:00 वाजता सुरू झाला असून वेस्ट इंडीजच्या संघाने टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मालिकेत भारत विजयी:
भारत विरूद्ध वेस्ट इंडीज सुरू असलेल्या T-20 मालिकेमधील 3 पैकी 2 सामने भारताने जिंकून मालिका आधीच खिशात घातली आहे. ह्या मालिकेतील तीसरा सामना आज कोलकात्यातील ईडन गार्डन स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे. आजचा सामना जिंकून एक-दिवसीय मालिकेनंतर आता T-20 मालिकेतही वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप देण्याची टीम इंडीयाला संधी आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री