क्रीडा

IND Vs WI T-20: वेस्ट इंडीजने टॉस जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

Published by : Vikrant Shinde

भारत विरूद्ध वेस्ट इंडीज तीसरा 20-20 सामना आज सायंकाळी 7:00 वाजता सुरू झाला असून वेस्ट इंडीजच्या संघाने टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मालिकेत भारत विजयी:
भारत विरूद्ध वेस्ट इंडीज सुरू असलेल्या T-20 मालिकेमधील 3 पैकी 2 सामने भारताने जिंकून मालिका आधीच खिशात घातली आहे. ह्या मालिकेतील तीसरा सामना आज कोलकात्यातील ईडन गार्डन स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे. आजचा सामना जिंकून एक-दिवसीय मालिकेनंतर आता T-20 मालिकेतही वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप देण्याची टीम इंडीयाला संधी आहे.

"माझ्या पाठीत नाही, मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केला"; उद्धव ठाकरेंची PM मोदींवर घणाघाती टीका

महाविकास आघाडीला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही - एकनाथ शिंदे

Alia Bhatt MET GALA Look 2024: 'मेट गाला २०२४'मध्ये आलियाने केला 'हा' खास लूक, पाहा फोटो...

Daily Horoscope 09 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या जीवनात घडणार महत्त्वाचे बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 09 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना