क्रीडा

IND Vs WI T-20: वेस्ट इंडीजने टॉस जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय

Published by : Vikrant Shinde

भारत विरूद्ध वेस्ट इंडीज तीसरा 20-20 सामना आज सायंकाळी 7:00 वाजता सुरू झाला असून वेस्ट इंडीजच्या संघाने टॉस जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मालिकेत भारत विजयी:
भारत विरूद्ध वेस्ट इंडीज सुरू असलेल्या T-20 मालिकेमधील 3 पैकी 2 सामने भारताने जिंकून मालिका आधीच खिशात घातली आहे. ह्या मालिकेतील तीसरा सामना आज कोलकात्यातील ईडन गार्डन स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे. आजचा सामना जिंकून एक-दिवसीय मालिकेनंतर आता T-20 मालिकेतही वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप देण्याची टीम इंडीयाला संधी आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते