Farmers in Bhandara district are again facing the crisis of unseasonal rains, breaking news 
Vidharbha

‘या’ जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचे संकट; हवामान खात्याचा अंदाज

Published by : Shweta Chavan-Zagade

भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट तयार झाले आहे. पुढील दोन दिवसात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. कारण मध्य भारतामधील काही भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पूर्व विदर्भातील भागा मध्ये विशेष म्हणजे साकोली,लाखनी,तुमसर आणि लाखांदर ह्या तालुक्यात ज्यास्त अंदाज मांडला जात आहे.

त्यामुळे या भागामधील शेतकऱ्यांवर मोठ संकट ओढावल आहे. परिणामी शेतामधील गहू, वाटाणा, कडकण्या आणि चना ह्यासारख्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर धानखरेदी केद्रामध्ये खरेदी केलेले तसेच विक्रीसाठी आणलेला धान उघड्यावर पडल्या असल्यांमुळे तो भिजुन खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भंडारा जिल्हातील लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट